ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९५६ रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात, या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.